पहिल्या वर्षीच Insurance Policy कॅन्सल करून पैसे मिळवा: IRDAI चा नवीन निर्णय

Get Money By Canceling Insurance Policy In First Year IRDAI's New Decision (1)

IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना निर्देश दिले आहेत की कोणतीही Insurance Policy कॅन्सल करताना तिची सरेंडर व्हॅल्यू पहिल्या वर्षापासून देण्यात यावी. या निर्णयाने इन्शुरन्स कंपन्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे पण आपल्या सारख्या सामान्य पॉलिसीहोल्डरचा नक्कीच फायदा होणार आहे. गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance सरेंडर व्हॅल्यू म्हणजे काय? जेव्हा … Read more